Maharashtra Land Fraud
Maharashtra Land Fraud 2023 जर वावराची चार वेळेस खरेदी झाली आणि आता त्याच वावराची पाचव्यांदा खरेदी होण्यासाठीचा जाहीर प्रकटन आले एकच वावराची किंवा एकच जमिनीची 8 वेळेस खरेदी कसकाय होऊ शकते. याचा अर्थ तिथं काहीतरी पाणी मरत त्यामुळे मग महाराष्ट्रात शेतजमीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक कशी होते. ती फसवणूक करण्याचे पाच मार्ग कोणते आहे आणि महाराष्ट्रात जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसूवणुक होण्याचे पाच मार्क कोणते आणि या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठीचे मार्ग कोणते त्याची सविस्तर माहिती पाहा.
![Maharashtra Land Fraud 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/05/Maharashtra-Land-Fraudjpg.jpg?resize=301%2C167&ssl=1)
बोगस कागदपत्रे आणि व्यक्ती
- Maharashtra Land Fraud 2023 व्यवहार करताना अनेकदा बोगस कागदपत्र सादर केले जातात आणि खोट्या व्यक्तींना उभे केले जात.
- त्यामुळे ज्यावेळेस प्रत्यक्षात जमिनीचा व्यवहार होतो त्यावेळेस लक्षात येते की जमिनीचा मूळ मालक हा वेगळा असतो आणि व्यवहार करणारा हा वेगळाच असतो त्यावेळेस फसवणूक झालेली असते.
- एकच जमिनीचा भूखंड अनेकांना विकणे ज्यावेळेस एखादी जमीन खरेदी करतो त्यावेळेस त्या जमिनीचा खरेदीखत रजिस्टर केला जातो आणि मग सातबारा उतारा नोंद केली जाते.
- आता हा बदल होण्यासाठी दोन ते तीन महिने सहज लागतात पण या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत जमिनीचा मूळ मालक ती जमीन रजिस्टर खरेदीखत वापरून इतरांना विकू शकतो अशा वेळेस सरळसरळ फसवणूक होते.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल
Maharashtra Land Fraud 2023 एसार एकाचा, विक्री दुसऱ्याला
- जमीन खरेदी करताना इसार म्हणून काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा असे एक पद्धत असते.
- थोडक्यात काही आडवांस रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीने इसार दिल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैशांची ऑफर दिली तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार रजिस्टर खरेदी खतद्वारे पूर्ण करतो.
- यामध्ये इसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते त्यामुळे मग अशा वेळेस काय करायचं एखाद्या व्यक्तीने जर ईसार दिला असेल.
- तर त्या इसाराच्या पावतीवर निश्चित न राहत लवकरात लवकर खरेदी खत रजिस्टर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून फसवणूक टळेल.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे
गहाण जमिनीची विक्री
- Maharashtra Land Fraud 2023 एखादा शेतकरी असेल किंवा जमिनीचा मूळ मालक असेल तो त्याच शेत किंवा जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतो.
- आणि ते कर्ज किंवा त्या कर्जाचा बोजा सातबारा उतारावरून नोंदहोण्यापूर्वी त्या जमिनीची विक्री करत करत असेल तर यावेळेस ग्राहकांची फसवणूक होते.
- त्यावेळेस मग जमिनीचा व्यवहार करताना त्या जमिनीवर त्या सातबारावर काही बोजा चढवला आहे की नाही त्याच्यावर कर्ज आहे की नाही हे तपासून घेतल पाहिजे.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी
वारसांची हरकत
- Maharashtra Land Fraud 2023 ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो मृत्यू होतो त्या वेळेस सातबारा उताऱ्यावर त्याच्या मुलांची नाव लागलेली पण मुलींची किंवा इतर वारसांची नावे त्या उत्तरावर दिसत नाही.
- अशा वेळेस जमीन खरेदी करत असाल तर ती जमीन खरेदी करू नये काही उपयोग होत नाही.
- कारण याचे जे काही इतर वारस असतात किंवा मुली असतात त्यांनी जर त्या खरेदी खातवर कोर्टात दाव दिली त्यामुळे हे प्रकरन टाळू शकतो.
- त्यामुळे अशी जमीन विकत घेताना त्या गावातील तलठ्याशी संपर्क साधून सातबारा उतारा अपडेट आहे की नाही योग्य नाही ते तपासल पाहिजे.
- अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास व्यक्ती अर्जासह जमिनीचे कागदपत्र तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार नोंदवू शकतात.
- या कागदपत्रांच्या आधारे त्याचा पुढील तपास करता येतो याशिवाय जर आर्थिक पासून असेल तर त्याची पोलिसात तक्रार करता येते पोलीस त्याबाबतची पुढील कारवाई करतात.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सातबारा उतारावर कोणत्या गोष्टी बघायच्या
- Maharashtra Land Fraud 2023 सातबारा उताऱ्यावर जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तींची नाव.
- त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक, यांचे नाव असल्यास ते काढून टाका,
- जमिनीवर कोणत्याही बँक व संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी,
- तसेच या जमिनी संदर्भात न्यायालयीन कटला चालू आहे की नाही ते सुद्धा तपासून पाहा.
- शेत जमेनिमधून नियोजित महामार्ग रस्ता, इत्यादी नसल्याची खात्री करावी, किंवा सातबारा उतारा नोंद आहे की नाही त्याची सुद्धा खात्री करायची आहे
- त्यानंतर सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धती समोर नेमकं काय नोंदवले ते पहायच.
- जर त्यावर भोवगतदर वर्ग 1 अशी नोंदणी असेल तर त्याचा अर्थ तो शेतकरी त्या जमिनीचा मालक असतो.
- त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर शासनाचे निर्बंध नसतात.
- जर भोगटादर वर्ग 2 अस नमूद केल असेल तर शासनाच्या परवानगी शिवाय त्या जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही.
- ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची असेल त्या गटाचा नकाशा पाहण गरजेचं असत.
- त्यामुळे काय होतं तर जमिनीचे हद्द आणि चतुरसीमा कळते याचा अर्थ जी जमीन खरेदी करणार आहे त्या जमिनीच्या चारी बाजूला कोणते गट नंबर आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत हे स्पष्ट होतं.
Maharashtra Land Rule 2023 :महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल
Children Smartphone Addiction 2023 :मोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
3 Responses