Rules Have Changed
Rules Have Changed For Pension अजून पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसली तर आता पुढच्या महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये पेन्शन शासनाकडून देण्यात येणार आहे. परंतु आता या योजनेच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहे.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नियम आणि निकष मध्ये झालेले बदल
- Rules Have Changed For Pension श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या निर्देशात बदल केले ज्या लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे.
- त्यांना आपत्ती असतील तर इथून पुढे अशा पेन्शन धारकांना पेन्शन मिळणार नाही.
- आणि अशा लोकांनी जर नवीन पेन्शनची प्रकरणे हे टाकले तर त्यांना आपत्ती आहे किंवा नाही असा निकष पाहूनच त्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्यात येणार आहे.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ट्रैक्टर सब्सिडी योजना शुरू, देखिए किसे मिलेगा ट्रैक्टर
Rules Have या लोकांची पेन्शन होणार बंद
- श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहे.
- त्याला अपत्य जर असतील तर अशा लोकांचे आता ही पेन्शन बंद केली जाणार आहे.
- अशा प्रकारचा आदेश शासनाने काढला आहे आणि राज्य व केंद्र सरकार समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी.
- श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना संजय गांधी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या माध्यमातून दरमहा पेन्शन देतात.
- ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना सरसकट पेन्शन ही दिली जात होती.
- परंतु आता 65 वर्षापेक्षा अधिक वय आहे त्यांना अपत्य जर असेल तर यापुढे अशा लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार नाही.
- फेब्रुवारी 2023 पासून पेन्शनची प्रकरणे दाखल झाले आहे त्याबाबत निर्णय न घेण्याच्या सूचना दिल्या आहे.
- जर विधवा असेल आणि त्यांना अपत्य असेल तर त्यांना पेन्शन मिळणार असून सध्या अपंग व विधवा महिलांच्या पेन्शन प्रकरणे प्राधान्याने करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे.
- या नवीन नियमानुसार आणि निकषानुसार विधवा महिलांना आणि अपंग व्यक्तींना वगळून त्यांना आपत्ती असेल तरीसुद्धा पेन्शन मिळेल.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना
अपत्य लाभार्थी
- Rules Have Changed For Pension इतर जे लाभार्थी आहे ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना जर आपत्य असेल तर अशा लाभार्थ्यांना आता या योजनांच्या माध्यमातून पेन्शन बंद केली जाणार आहे.
- फेब्रुवारी 2023 पासून पेन्शन ची प्रकरणे दाखल झाली आहे त्याबाबत सुद्धा कुठलाही प्रकारच्या निर्णय घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहे.
- त्या व्यक्तींना आपत्ती आहे किंवा नाही हा निकष लक्षात घेऊनच त्या प्रकरणांना मंजुरी देण्यात येणार आहे.
- तर अशा पद्धतीने आता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या योजनांच्या माध्यमातून जे 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थ्यांना जी पेन्शन दिली जात होती.
- ती आता नवीन निकष हा लावण्यात आला आहे आणि तो असी त्यांना आपत्ती असेल तर त्या व्यक्तींना ही पेन्शन बंद केली जाणार आहे.
Mudra Loan Complaint 2023 :मुद्रा लोन मिळत नाही का? तर करा ‘या’ नंबरवर तक्रार
2 Responses