Land Record जर तुमची जमीन एखाद्याने हस्तगत केली असेल बेकायदेशीर रित्या तिच्यावर कब्जा केला असेल अतिक्रमण केलं असेल बेकायदेशीर बांधकाम तो आपल्या जमिनीवर केलास करत असेल. त्या व्यक्तीला कसा त्या जमिनीच्या बाहेर काढायचा तेही कोर्टाची पायरी न चढता अतिशय कमी वेळात म्हणजेच एका दिवसाच्या आत कोणत्याही न्यायालयाची कोणत्याही कोर्टाची पायरी न चढता एका दिवसाच्या आत तुमची किती मोठी प्रॉपर्टी असू द्या कितीही दांडगा व्यक्ती कब्जा करणारा असुद्या किती शक्तिशाली असू द्या किती पावरफूल असू द्या जमीन एका दिवसाच्या आत कशी मागे घ्यायची हीच माहिती सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये जो निर्णय दिलेला आहे.
शासनाचे निर्णय.
- Land Record या निर्णयाच्या आधारे असं सांगितलं होतं की कोणतीही प्रॉपर्टी जर तुमची स्वतःची असेल तुमच्या नावावर असेल त्याच्यावर अतिक्रमण करणारा किती मोठा व्यक्ती असेल तर तुम्ही स्वतः बाळाचा वापर करून अगदी वेळ पडल्यास हात पाय तोडून हातात देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ती हस्तगत करू शकता.
- कोणतीही केस होणार नाही अगदी कायदेशीर रित्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाहीअसा तो निर्णय होता.
- तर याच निर्णयाच्या आधारावर आपण एखाद्याने काय बेकायदेशीर रित्या जमीन हस्तगत केली तर साधारणपणे आपण ती बाळाचा वापर करून कशी त्याठिकाणी आपल्याकडे घेऊ शकतो.
- यामध्ये पोलिसाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो का पुलिस आपल्याला मदत करू शकता
- का प्रॉपर्टी कप जमीन खाली करत असताना जर मारामारी झाली हाणामारी झाली त्यावेळेस त्याठिकाणी हाणामारीचा प्रसंग आला.
- यामध्ये केस होऊ शकते का ?
- त्यामुळेच बेकायदेशीर जमिनीचा ताबा जर तुमचा कोणी घेतलेला असेल
- किंवा याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर अगदी कायदेशीर पद्धतीनं कोर्टात न जाता कमी वेळात कमी खर्चात ती कशी घ्यायची.
- जसं जसं जमिनीचे भाव वाढायला लागलेले आहेत तसं जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचं प्रमाण तसेच जमिनीच्या संदर्भातील वादांची संख्या वाढायला लागलेले आहेत.
- व ज्या वेळेस आपल्या नावावरील जमीन किंवा कुठलीही प्रॉपर्टी ज्यावेळेस एखादा व्यक्ती ताब्यात घेतो.
- त्यावेळेस आपण जर कोर्टात त्या ठिकाणी जर जाण्याचा विचार केला तर एक तर आपल्याला माहिती आहे
- की कोर्टात भरपूर वेळ लागतो अगदी पाच दहा पंधरा वीस वर्षे त्या ठिकाणी निकाल लागायला लागतात याबरोबर पैसे खर्च होतात.
- पण याच बरोबर दोन अशा अडचणी येतात की त्यामुळे कोर्टात जाणं हा पर्याय त्या ठिकाणी कधीच चांगला होत नसतो.
कोर्टाची अट
- Land Record होतं काय की जर कोर्टात जायचं तर सगळ्यात आधी दिवाणी न्यायालय मध्ये त्या ठिकाणी जावं लागत असतं आणि तिथे एक अर्ज करावा लागतो.
- पण हा अर्ज करण्याआधी कोर्टाची एक अट असते ती आठ म्हणजे काय की कब्जा केल्यापासून सहा महिन्याच्या आतच तुम्ही अर्ज करायचा असतो.
- त्यानंतर तो अर्ज तुम्ही करू शकत नाही तर ही प्रमुख अडचण असते
- आणि दुसरी सगळ्यात मोठी अडचण कोर्टाच्या बाबतीतली जी असते ती म्हणजे काय
- की जर का कोर्टाने एखाद्या निर्णय जर दिला तर तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी मान्यच करावा लागतो.
- पुढच्या कोर्टामध्ये त्यामध्ये कुठलाच दावा दाखल करू शकत नाही का मोठ्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत नाही.
- ह्या अडचणी किंवा हे प्रॉब्लेम कोर्टामध्ये ज्यावेळेस आपण जमिनीचे वाद घेऊन जातो
- त्यावेळेस येत असतात आणि आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे की एकदा का कोर्टाची त्या ठिकाणी जमिनीचे वाद चालू झालेत
- अगदी पाच दहा पंधरा वीस पंचवीस वर्षे सुद्धा ते चालतात आणि मग त्याचा रिझल्ट त्याठिकाणी येतअसतो.
- पण 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका केसचा निकाल लावण्याच्या वेळेस एक असा निर्णय दिला
- की त्या निर्णयामुळे जमिनीच्या वादा संदर्भात किंवा जमिनीच्या ताब्या संदर्भात अशा काही गोष्टी बदलून गेलेल्या आहेत की ज्यामुळे सामान्य माणसाला भरपूर अधिकार मिळाले आहे.
- तो स्वतः सुद्धा स्वतःसाठी लढू शकतो कोर्टात न जाता ही जमीन त्या ठिकाणी तो ताब्यात घेऊ शकतो.
सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू
Land Record
- Land Record पुन्हा रामविरुद्ध मोतीरामची केस यामध्ये कोर्ट असं म्हटलं की
- जर जमीन ही स्वतःच्या नावावर असेल तर भारताचे संविधान सुद्धा तुमची जमीन ताब्यात घेण्यापासून रोखू शकत नाही
- कारण की भारताच्या संविधानानेच आपल्याला अधिकार दिलेला आहे
- की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच किंवा स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकतात.
- त्यासाठी कुठल्याच कोर्टात किंवा पोलिसात जाण्याची सुद्धा गरज नसते
- अभि कोर्टाने त्यावेळेस असं सुद्धा सांगितलं जर एखादा बऱ्या बोलाणे ऐकत नसेल
- तर अगदी तुम्ही योग्य त्या आवश्यक त्या बाळाचा सुद्धा वापर करू शकता
- आली वेळ तर हाणामारी सुद्धा करू शकतात सुद्धा करू शकतात.
- अगदी हात पाय तोडून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ती जमीन तुमची ताब्यात घेऊ शकता.
- पण पुढचा व्यक्ती जर अंगावर येत असेल हाणामारीत जर करायचा तो बेतात असेल
- तर तुम्ही सुद्धा बचावात्मक कारवाईसाठी जबरदस्त त्या ठिकाणी कारवाई करू शकता
- तुमच्यावर कुठली केस होणार आहे आणि ना कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई होणार आहे.
- कारण की तुम्ही हे सर्व तुमच्या प्रॉपर्टीचं किंवा तुमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी करत आहेत
कायदया नुसार
- भारताची जी काही दंड संहिता आहे तर त्याच्यामध्ये अगदी अ कलम 96 पासून तर कलम 106 पर्यंत
- सर्वच त्या ठिकाणी कलमांमध्ये आपल्याला आपल्या प्रॉपर्टीच्या रक्षणासंदर्भात आपण त्या ठिकाणी कारवाई करू शकतो
- जी कायदेशीर रित्या अगदी बरोबर सुद्धा आहे.
- ज्यामध्ये कलम 96 असं सांगतो की बचावासाठी केलेलं कोणतंही कृत्य याला आपण कायदेशीर गुन्हा त्या ठिकाणी समजत नाही
- याबरोबर 105 कलम असं सांगतो की जर तुमची एखादी प्रॉपर्टी आहे एखादी जमीन आहे कुठल्या प्रकारची स्थावर मालमत्ता आहे
- तिचे जर एखादा व्यक्ती चोरी करायला आले असेल लुटमार करायला आले असेल त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न करत असाल आग लावण्याचा प्रयत्न करत असाल पाणी सोडून देत असेल तर त्या केस मध्ये तुम्ही अगदी मोठ्या प्रमाणावर बाळाचा वापर करू शकता
- तर अशा प्रकारचे कलम अगदी भारतीय दंड संहितेत असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही कोर्टात त्या ठिकाणी जायची गरज त्या ठिकाणी नसते.
- अगदी तुम्ही स्वतः तुमच्या बाळाचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही आपली जमीन हस्तगत करून घेऊ शकता
- आणि एका दिवसात काय अगदी एका मिनिटाच्या तुम्ही तुमची जमीन हस्तगत करू शकता.
- मग यामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये जर एखाद्याने बेकायदेशीर अतिक्रमण करून काही कंपाऊंड बांधकाम वगैरे जर केला असेल
- काही वस्तू ठेवलेल्या असेल तर तुम्ही त्या वस्तू तिथून काढून बाजूला त्या ठिकाणी ठेवू शकता
- बांधकाम पाडून सुद्धा शकता कारण की तो तुमचा अधिकार आहे.
- कारण की तुम्ही तुमच्याच प्रॉपर्टी मध्ये करत आहात त्यामुळे ट्रेस प्रोसेसचा गुन्हा इथे त्या ठिकाणी होत नसतो फक्त याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे प्रूफ असणे गरजेचे असतं
- यामध्ये ती जमीन तुमच्या नावावर म्हणजेच टायटल क्लिअर असणे गरजेचे आहे.
- याबरोबरच जी त्या ठिकाणी तुम्ही कारवाई जी करणार आहात जे कृत्य तुम्ही करणार आहात
- तर ते तुमच्या बचावात्मक कारवाईसाठी त्या ठिकाणी करायचा आहे.
- जो हल्ला तुम्ही करणार आहात तर तो प्रति हल्ला त्या ठिकाणी करायचा आहे.
शेतकऱ्यांची होणार सरसगठ कर्ज माफी
Land Record
- तर ह्या काही प्रमुख काळजी त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे कोर्टात न जाता कोर्टाची पायरी नजर टाकतात
- अगदी एकाच दिवसाच्या तुमची जमीन तुमची प्रॉपर्टी तुमची सर्वच्या सर्व तुम्ही हस्तगत करू शकता.
- पण आता याच्या मध्ये दोन अशा कंडिशन आहेत की तिथे तुम्ही याचा वापर करू शकत नाही
- बाळाचा वापर करू शकत नाही
- एक म्हणजे काय की तुमचं जर टायटन क्लिअर नसेल म्हणजे जी प्रॉपर्टी आहे तिचे कागदपत्र जर तुमच्या नावावर नसतील
- अर्थात ती जमीन जर वडील पाहिजेत असेल तुमच्या हिश्यात असेल पण तुमच्या नावावर जर नसेल
- तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या बाळाचा वापर करू शकत नाही
- तुम्हाला कोर्टातच जावं लागेल दुसरी गोष्ट दुसरी अडचण ज्यावेळेस कधी येते
- की जर तुम्ही जमीन भाडे करारावर दिलेली आहे किंवा घर भाडोत्री दिलेला आहे आणि भाडेकरांकडून तुम्हाला जर जमीन हस्तगत करायचे आहे
- त्या केस मध्ये तुम्ही बाळाचा वापर करू शकत नाही.
- तर ह्या दोन कंडिशन अशा आहेत की इथे तुम्ही बाळाचा वापर करू शकत नाही
- पण बाकीच्या केस मध्ये ज्यावेळेस टायटल सर्व डॉक्युमेंट तुमच्या नावावर आहे
- तर त्या केस मध्ये तुम्ही बेधडक अगदी त्या ठिकाणी पाहिजे ती कारवाई त्या ठिकाणी करू शकता.
- अगदी पोलिसांची मदत सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता.
- कारण की ती प्रॉपर्टी तुमची आहे ती वाचवण्याचा हक्क संविधानानेच तुम्हाला दिलेला आहे
- आणि अगदी 96 100 103 105 कलम तुम्हाला आगरी प्रोटेक्शन द्यायला त्या ठिकाणी तयार आहे.
- तुमच्या प्रॉपर्टीचा ताबा त्या ठिकाणी जर कोणी घेतला असेल तर नक्कीच या कलमान विषयी अजून जास्तीची माहिती तुम्ही घ्यायला पाहिजे.
- एखाद्या कायदेशीर सल्लागाराच्या प्रॉपर सल्लानुसारच तुम्ही पुढची कारवाई करायला पाहिजे.
PM Kissan :तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर ‘अशी’ करा तक्रार
Magel Tyala Gal : आता तुम्ही ही तुमच्या शेतामद्धे टाकू शकता फुकट गाळ
3 Responses