Pik Vima Yojana पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई येत्या चार दिवसांत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Pik Vima Yojana तर, अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाई देण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. तर कोण कोणते जिल्हे पात्र आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
![Pik Vima Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=185%2C104&ssl=1)
चार जिल्ह्यांत आक्षेप नाही / जाणून घ्या सविस्तर माहिती