Vishwakarma Shram Yojana केंद्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत विनाकारण तीन लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. 30 महिन्यात ते कर्ज जर परतफेड केले तर अजून ते कर्ज वाढू मिळणार आहे आणि यासाठी व्याजदर सुद्धा एकदम कमी प्रमाणात आहे. ही केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे सर्वप्रथम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेबद्दल यापूर्वी माहिती घेतली असेल.
या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात त्यानंतर या योजनेत किती रुपये पर्यंत लाभ लाभार्थ्यांना दिला जातो त्यानंतर या योजनेसाठी अर्ज कोठे करावा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
लाभार्थी पात्रता & योजनेचे उद्दिष्ट, कोण कोण पात्र असणार आहे
![Vishwakarma Shram Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=216%2C122&ssl=1)
अर्ज कोठे करावा & लागणारे आवश्यक कागदपत्रे