Agriculture Related Schemes In India 2021-22 साली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे भरपूर नुकसान झाले होते आणि त्या नुकसानीसाठी शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर सुद्धा करण्यात आली होती. परंतु ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नव्हती परंतु 2021 22 सली झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना आता देण्यात येत आहे त्या संबंधित गावातील तलाठी यांकडे याद्या जाहीर करण्यात आल्या आहे या ठिकाणी नाव असणार आहे त्यानंतर गावचे नाव असणार आहे आणि त्या समोर या नुकसान भरपाईचे किती पैसे मिळालेले आहे ती रक्कम असणार आहे परंतु हे पैसे खात्यावर येण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे असे काम करावे लागणार आहे. ते काम केल्याशिवाय हे पैसे खात्यावर वर्ग केले जाणार नाही तर हे नुकसान भरपाई चे पैसे घेण्यासाठी कोणते काम करायचे आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
![Agriculture Related Schemes In India](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=204%2C115&ssl=1)