WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana महाराष्ट्र राज्य मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरीसाठी जे लाभार्थी अर्ज केलेले आहे आशा लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी आहे येणाऱ्या काळामध्ये सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार असाल अर्ज केल्यानंतर पात्र ठराल पात्र ठरल्याच्या नंतर शंभर टक्के अनुदान या विहिरीसाठी किंवा शेततळ्यासाठी दिले जातं या अनुदानामध्ये मोठ्या पद्धतीने वाढ करण्यात आली आहे जर मनरेगा अंतर्गत अर्ज करत असाल तर जे लाभार्थी सिंचन विहिरीसाठी पात्र झालेले आहे अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे याची तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Vihir Anudan Yojana

राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!