Vanrakshak Bharti 2023 राज्यातील जंगल क्षेत्राचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण आदिवासींच्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याबरोबर वनक्षेत्र वाढविण्यासाठी मोठी जबाबदारी वन खात्यावर आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत एकूण २१३८ पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
![Vanrakshak Bharti 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)