Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana आणि ते खूप व्यवस्थित असा आर्थिक सहाय्यक या योजनेद्वारे मिळतात. या सगळ्यांना दैनंदिन गरजांसाठी इतर कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही जर या योजनेचा लाभ तुम्ही घेतला तर.
![Sanjay Gandhi Niradhar Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
योजेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष महिला आणि कोणीही याचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रति महिना हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सरकारकडून केले जाते.
- एका कुटुंबात या योजनेचे एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांना प्रति महिना बाराशे रुपये आर्थिक सहाय्य सरकारकडून दिले जाते.
![Sanjay Gandhi Niradhar Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सरकार बिना गारंटी के दे रही 50,000 रुपये का लोन
Sanjay Gandhi Niradhar Yojana योजनेसाठी पात्र लाभार्थी
- अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, इत्यादी प्रवर्गातील स्त्री किंवा पुरुष असो या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष महिला कुणीही याचा लाभ घेऊ शकतात.
- अनाथ मुले अठरा वर्षाखालील असलेले नाबालिक असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या,
- पोटगीने मिळालेल्या महिला, अत्याचारित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, किंवा तृतीयपंथी महिला, देवदासी त्याबरोबर 35 वर्षाखली अविवाहित स्त्री, इत्यादी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार समर्थ असणारं आहे.
![Sanjay Gandhi Niradhar Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
महिलाओं को मिलेंगे 1000 रुपये प्रतिमाह
पात्रता
- Sanjay Gandhi Niradhar Yojana अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,
- लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षाखालील असणे आवश्यक आहे,
- अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा,
- अर्जदार जमिनीचा मालक नसावा,
- 65 वर्षावरील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही,
- अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे,
- अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे,
- लाभार्थ्यांची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत या योजनेसाठी लाभ घेऊ शकता,
- लाभार्थ्यांच्या मुलांना नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय निमशासकीय खाजगी) कोणतेही नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊनच लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात येणार आहे.
- मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत लाभ मिळू शकतो.
- या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या अविवाहित मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्यांची पात्रता ठरवण्यात येणार आहे.
- मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबांना अनुदान पुढे चालू ठेवण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न फक्त 21000 रुपये पर्यंत असल्यास लाभार्थ्यांना या योजेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
![Sanjay Gandhi Niradhar Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
रोग प्रतिबंधांसह बीजप्रक्रियेमुळे होईल तूर उत्पादनात भरघोस वाढ?
Sanjay Gandhi Niradhar Yojana अटी
- या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी किती अपत्य आहे या गोष्टीची अट राहणार नाही.
- किती अपत्य असतील तरी चालणार आहे.
- लाभार्थी हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा होणार आहे.
- दरवर्षी एक जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे जिथे खाते आहे.
- बँकेत असेल तर बँक मॅनेजर कडे आणि पोस्टात असेल तर पोस्ट मास्तर कडे हजर राहावे.
- आणि हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर किंवा पोस्ट मास्तर यांकडे करावी.
- कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्यांनी नायाब तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदाराकडे सादर करणे आवश्यक आहे.
- कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी एक एप्रिल पासून आर्थिक सहाय्यक निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही.
- या योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची पात्रता तपासणी दर वर्षातून एकदा करण्यात येईल.
- या तपासणीत एखाद्या लाभार्थी ज्या कारणामुळे अपात्र ठरत असेल त्याची कारणमीमासा त्या लाभार्थीस कळवून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येईल.
- लाभार्थी नृत्य पावलेल्या दिनांकास आर्थिक साह्याची काही थकबाकी जर निघत असेल.
- तर त्याचा हिशोब त्या तारखेपर्यंत त्याचा हिशोब करून मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे उत्तरजीवे किंवा नॉमिनी आहे त्यांना ती रक्कम दिली जाते.
- या केस मध्ये फक्त पतीचा वारस ही पत्नी असते आणि पत्नीचा वारस हा पती असतो बाकी कुठले मुलं वगैरे त्यांचे वारसदार दाखवण्यात येत नाही.
![PM Kisan Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कागदपत्रे
- अर्जदाराचा फोटो,
- ओळखीचा पुरावा,
- पत्त्याचा पुरावा,
- वयाचा पुरावा,
- उत्पन्नाचा पुरावा,
- रहिवासी दाखला,
- अपंगाचे प्रमाणपत्र,
- अनाथ असल्याचा दाखला,
- इतर दस्तऐवज,
- घटस्फोटीत महिलांना पोटगी मिळाली नसल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जे डॉक्युमेंट्स बहाल केलेले असेल ते द्यावे लागणार आहे.
- पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा,
- जर विधवा एखादी या योजनेचा लाभ घेत असेल तर तिला हा उतारा द्यावा लागणार आहे,
- आजारी असल्यास दवाखान्याचे कागदपत्रे द्यावे लागणार आहे.
- याची पुरेपूर माहिती याचे फॉर्म आणि प्रत्येकासाठी फॉर्म वेगवेगळे आहे.
- जर घटस्फोटीत लाभार्थ्यास वेगळा फॉर्म आहे.
- पोटगी न मिळालेली लाभार्थी साठी वेगळा फॉर्म आहे.
- मूकबधिर लाभार्थ्यास वेगळा फॉर्म आहे.
- Sanjay Gandhi Niradhar Yojana जर अजून कुठल्यातरी निकषानुसार यासाठी पात्र असाल तर त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्स अवेलेबल असतात.
- संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत राहत असलेल्या ठिकाणाच्या जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार तलाठी कार्यालय तिथे जाऊन योजनेसाठी अर्ज भरावा लागणार आहे.
- आणि त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे.
- जे डॉक्युमेंट वर दिल्याप्रमाणे त्या डॉक्युमेंट ची झेरॉक्स प्रत व्यवस्थित त्याला जोडा आणि तो फॉर्म तिथे जमा करायचा आहे.
Satatcha Paus Anudan 2023 :खुशखबर, अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर