Gunthewari Kayada 2023
Gunthewari Kayada 2023 एस एल पी फायदा कोणाला होणार आहे आणि एस एल पी म्हणजे काय आणि कशाप्रकारे काम करतात स्पेशल न्यू पेटिशन याचा अर्थ असा होतो आणि महाराष्ट्र जर मराठीमध्ये विशेष रजा याचिका म्हणजेच एस एल पी चा अर्थ असा आहे. त्याची सविस्तर खालील नुसार जाणून घ्या
25 जून पासून ते 15 जुलै दरम्याण चांगला पाउस!
एस एल पी चा फायदा कोणाला होणार
- Gunthewari Kayada 2023 या अंतर्गत पीडित पक्षाला भारताच्या प्रदेशातील कोणत्याही न्यायालयाच्या किंवा न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या किंवा निर्णयाविरुद्ध अपील करताना कायद्याच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्न गुंतलेला असेल किंवा घोर अन्याय झाला असेल.
- तर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची विशेष परवानगी दिली जाते.
- याचिका चा अर्थ असा आहे की आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर कशाप्रकारे त्या काम केलं जाईल.
- या अंतर्गत पीडित पक्षाला भारताच्या हद्दीतील कोणत्याही न्यायालयाच्या किंवा न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या किंवा निर्णयाविरुद्धच्या अपिल्याचा सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी विशेष परवानगी दिली जाते.
- तर आज पर्यंत काय व्हायचं जे महाराष्ट्र शासन तारीख ही वाढवत चाललेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी मुदत ही आठ आणि एकदा चार हफ्त्याची मागणी केली होती.
- 13 जून पर्यंत जी तारीख वाढवून दिली ती संपलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने डायरेक्टली सांगितलेलं की लवकरात लवकर दस्त नोंदणी सुरू करण्यात यावी.
- पण महाराष्ट्र शासनाला दस्त नोंदणी सुरू करायची नव्हती म्हणून एस एपी दाखल करण्यात आलेली आहे.
स्टाॅक लिमिटनंतरही तुरीचे भाव तेजीतच
Gunthewari Kayada 2023 एस एल पी का दाखल करण्यात आली?
- अपील नसून अपिलासाठी दाखल केलेली एक याचिका आहे तर सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल करण्यासाठी परवानगी त्यांना देऊ शकतो.
- ते एच एल पी दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करू शकतात आणि योग्य वाटल्यास सुट्टी मंजूर करू शकतात तर एच एल पी दाखल करण्याचा अर्थ एवढाच होतो.
- की महाराष्ट्र शासनाला अजून त्यांना मुदत वाढून पाहिजे म्हणूनच (HLP) दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकांची अपिलामध्ये रूपांतर केली जाणार आहे.
- त्यानंतर (SLP) अपील होईल आणि न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करेल आणि त्यानुसार निर्णय देईल.
- म्हणजेच एसएलपी दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणी होईल आणि त्याचा निर्णय देण्यात येईल.
शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती
एस एल पी म्हणजे काय
- Gunthewari Kayada 2023 तर याचीका कर्त्याला निकालाच्या विरोधात अपील करण्यासाठी कायद्याचे प्रश्न तयार करावे लागतील.
- एस एल पी नोंदणीकृत झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर याचीका कर्त्याला न्यायला समोर सुनावणीची संधी दिली जाईल.
- खटल्यात गुणवत्ता आणि अवलंबून न्यायालयविरुद्ध पक्षाला नोटीस जारी केले जाईल आणि त्याच्या म्हणणं मांडणारे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल त्यानंतर रजा द्यायची की नाही.
- द्यायची याचा निर्णय हे न्यायालय घेईल जर सुप्रीम कोर्टाने रजा मंजूर केली तर केस दिवाणी न्यायालयात रूपांतर होईल.
- आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये नव्याने प्रतिवाद केला जाईल म्हणजे जर केस ऍडमिट झाला जर म्हणजेच अपील झाली सुनावणी जर द्यायचा ठरवलं तर दिवानी न्यायालयात अपीला मध्ये रूपांतर होईल.
- आणि सर्वोच्च न्यायालयात नव्याने युक्तिवाद सुरू होईल जुई आतापर्यंत न्यायालयाने निर्णय दिलेले आहे त्याच्या विरुद्ध आता एसएमपी दाखल करण्यात आलेली आहे.
- सर्वोच्च न्यायालयात जी प्रकरण आहे ते पोहोचावं आणि त्यानंतर मग त्यावर नवीन काहीतरी निर्णय यावा हा महाराष्ट्र शासनाचा एक उद्देश आहे.
- त्यांची आता पुढची तारीख आहे ती आहे म्हणजे सहा जुलै 2023 जुलै 2023 रोजी माहिती पडू शकतो.
- की प्रकरण कुठ पर्यंत पोहोचलं तर पूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर शेतकरी माणूस आणि ज्याला तुकडा करून घर बांधायचा आहे ते व्यक्तींना जास्त त्रास होत आहे.
- तर सगळ्यात जास्त मागणी तेच लोक करत आहे कारण ते दहा गुंठे अकरा गुंठे वीस गुंठे घेऊन घर बांधू शकेल.
Good News For MSRTC Employees 2023 :एस टी कर्मचाऱ्यांना अमृत महोत्सवी सरकारकडून भेट
Gay Mhais Yojana 2023 :शेतकऱ्यांनो गाई किंवा म्हैशी खरेदी करा आणी 50 टक्के अनुदान मिळवा
One Response