Drought In India राज्य शासनाच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. यामध्ये राज्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे यामध्ये किती तालुके सर्वप्रथम दुष्काळ जाहीर करण्यात आलेली आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना डबल फायदा सुद्धा देण्यात आलेला आहे, यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे डबल फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार आहे किती तालुक्याला दुष्काळ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत