WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

goa land records जमिनीच्या संदर्भात अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. हे वाद जमिनीची हद्द तसेच जमिनीची वाटणी आणि प्रामुख्याने जमिनीवर असलेले वारस किंवा वारसाची नोंद या प्रकारचे वाद हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या उद्भवते की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर वारस नोंदीसाठी अर्ज करणे गरजेचे असते व तो तीन महिन्यातच करावा लागतो.

यामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या अनुषंगानेच आपण या लेखामध्ये माहिती घेऊ की जर एखाद्या जमीन मालकाचा किंवा ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क कोणत्या पद्धतीने दिला जातो किंवा त्याचे प्रक्रिया कशी असते?

goa land records

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

जमीन मालकाचा मृत्यू झाल्यास अशा पद्धतीने मिळतो वारसांना जमिनीचा हक्क

goa land records

मोदी घरकूल योजना निकष

goa land records

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

goa land records

डायरी मंजुरीमध्ये जे काही कागदपत्रे सादर केलेले असतात त्यांची तपासणी करून नेमके कोणाकोणाला वारस दाखवले आहे याची या माध्यमातून स्पष्टता येते.

यामध्ये कोणीच वारस दाखवला गेला नसेल तर मात्र संबंधित वारस डायरी मंजूर उतारा घेऊन तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

मंजुरी तहसीलदार यांच्यापुढे सुनावणीच्या माध्यमातून निकाली काढता येऊ शकते, 30 ते 90 दिवसांमध्ये हा निकाल येणे अपेक्षित असते.

यामध्ये वारसांना आपण मृत व्यक्तीचे वारस असून आपली नोंद मुद्दाम केली नसल्याचे सिद्ध करणे गरजेचे असते व हे जर सिद्ध करता आले तर तहसीलदारांच्या आदेशाने नोंद लागू शकते.

goa land records

कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!