government schemes for farmers in india
government schemes for farmers in india राज्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत असून जनावरांच्या चाऱ्याची टंचाई सुद्धा सुरू झालेली आहे. अशातच चारा छावण्या सुरू कराव्यात याकरिता मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र चारा छावण्या आड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार याआधी झालेल्या असल्याकारणाने प्रशासनाचे चारा छावण्या सुरू करण्याबाबतचे नकारात्मक धोरण दिसून येत आहे.
![government schemes for farmers in india](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
महिन्याला जमा करा 42 रुपये आयुष्यभर मिळेल 12,000 रुपये pension
चारा डेपो व चारा छावण्याद्वारे गरजू लाभार्थ्यांना पाहिजे तितका लाभ न मिळता इतरच त्याचा लाभ जास्त घेता. याचा पूर्वानुभव प्रशासनाला असल्याकारणाने एकीकडे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तर दुसरीकडे चारा डेपो व छावण्या सुरू करण्यास प्रशासनाचा विरोध आहे. government schemes for farmers in india
यावरती उपाय म्हणून आता राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर द्वारे अनुदान देण्याबाबतची योजना आणली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून ही योजना राबविली जाणार आहे. आता या योजनेचा फायदा पशुपालकांना कशाप्रकारे घेता येईल याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
![government schemes for farmers in india](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
चारा अनुदान योजना
- महाडीबीटी पोर्टल द्वारे पशुपालकांना सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागणार आहे.
- कागदपत्राची छाननी होऊन पूर्वसंमती मिळाल्यानंतर पशुपालकांना प्रत्यक्ष चारा खरेदी करावा लागेल व त्यानंतर डीबीटी द्वारे चारा खरेदी करिता लागलेला खर्च अनुदान स्वरूपात पशुपालकांच्या बँक खात्यात वितरित केल्या जाईल. government schemes for farmers in india
पशू केसीसी कर्जाचे नवीन दर निश्चित
अटी व शर्ती government schemes for farmers in india
- या योजनेचा लाभ घेण्याकरिता एक अट महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशनद्वारे ज्या जनावरांचे टॅगिंग झालेले आहे अशा जनावरांच्या पशुपालकांनाच या योजनेतून लाभ दिल्या जाईल.
- याकरिता आपल्या जनावराची सुद्धा टॅगिंग झालेली नसेल तर ती तात्काळ करून घेणे आता या ठिकाणी आपल्याला फायद्याचे ठरणार आहे.
- या योजनेच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणी करिता आचार संहितेचे आडकाठी सध्या आहे.
- ही योजना जशी महाडीबीटी वरती लाईव्ह होईल तेव्हा लगेच लेखाद्वारे या योजने करिता अर्ज कसा करावा याबाबत माहिती पाहायला मिळेल.
![government schemes for farmers in india](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)