WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

schemes for farmers जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना, तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना, या दोन्ही योजना मधून पात्र लाभार्थ्यांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळतो याबाबत या लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घ्या.

schemes for farmers

👉 विहिरचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शेतकऱ्यांना कोणत्या योजनेतून जास्त फायदा मिळेल

schemes for farmers

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अटी व शर्ती schemes for farmers

तसेच स्वावलंबन योजनेमधून तुम्ही विहीर करत असाल तर दोन खाजगी विहिरीमधील अंतर हे 500 फूट तर सरकारी विहिरीपासून 500 मीटर अंतराची अटी पाळावी लागते.

मात्र नरेगा योजनेतून विहीर करणार असाल तर दोन विहिरीमधील अंतराची कोणतीही अट त्याठिकाणी राहत नाही.

schemes for farmers

कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

निधी वितरित पद्धत

तसेच निधीचा विचार केला तर स्वावलंबन योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असल्याने अनुदान लवकर मिळण्यास निधीची उपलब्धता कमी असल्याने अडचण येते. schemes for farmers

नरेगामध्ये निधी भरपूर येत असल्याने अनुदान लवकर लाभार्थ्याला वर्ग केल्या जाते.

नरेगा विहीर योजनेचा सर्व जात प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ दिल्या जात असल्याकारणाने शेतकऱ्यांनी नरेगांमधूनच विहीर अनुदानाचा लाभ हा घ्यायला हवा.

या महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त 03 दिवसात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!