farm land purchase loan शेतमजुराचं किंवा भूमिहिनाचं स्वप्न असतं की त्याची स्वतःची जमीन असावी आणि त्या हक्काच्या जमिनीमध्ये त्यांनी शेती करावी, शेतीत उत्पन्न काढावं आणि त्याचं घर हे व्यवस्थित चालवावं तर असे जे शेतमजूर असतील किंवा भूमीहिन असेल अशांना योजनांची माहिती नसते की त्यांकरता शासन खूप साऱ्या योजना घेऊन आलेला आहे. पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते अशा योजनांपासून वंचित राहतात.
farm land purchase loan
नेमकी कोणती योजना आहे या योजने अंतर्गत भूमीहिन आणि शेतमजूर यांना कशाप्रकारे अनुदान दिलं जातं, हे अनुदान किती असतं, त्यासाठी कागदपत्रे आणि प्रोसेस कशाप्रकारे करावी लागेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या. योजनेचे नाव आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही नेमकी योजना काय आहे याची कारवाई कशा पद्धतीने होते आणि जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण कश्या पद्धतीने घेऊ शकतो.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
- भूमीहीन शेतमजुरांना सन्मानाने जगता यावे शेतातून शेतमजुरीची सुटका व्हावी यासाठी राज्य शासनाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते.
- आर्थिक दृष्ट्या गरीब व भूमीहीन शेतकऱ्यांजवळ स्वतःची शेतजमीन उपलब्ध नाही त्यामुळे अशी कुटुंब दुसऱ्याच्या शेतात काम करतात व पीक घेतात. farm land purchase loan
- आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांना स्वतःची शेतजमीन विकत घेणं शक्य होत नाही त्यामुळे अशी कुटुंबे पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करतात आणि तेथे आपलं जीवन व्यतीत करतात राबवत असतात.
- या शेतकऱ्यांना सन्मान मिळावा त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राज्यात राबविली जात आहे.
- राज्यातील अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना पारितक्या किंवा विधवा महिलांना तसेच भूमीहीन व्यक्ती यांचे आर्थिक उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असे या योजनेचे नाव आहे.
![farm land purchase loan](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/12/clickhere-click-1.gif?w=800)
मुर्गी पालन के लिए मिलेगा ₹10 लाख तक का लोन
योजना नेमकी काय आहेत ? farm land purchase loan
- भूमीहीन व्यक्ती, अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींसाठी ही योजना आहे.
- त्यासोबतच वंचित घटकातील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबोद्ध कुटुंबातील भूमीहीन कुटुंबांना 4 एकर जिरायती म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था नसेल अशी जमीन किंवा 2 एकर बागायती सिंचित जमिनीसाठी 100% तत्त्वावर अनुदानही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- ही योजना जे शेतमजूर असतील किंवा वंचित घटक असतील यांच्यासाठी आहे.
- आणि यांना जर जिरायती जमीन घ्यायची असेल तर त्यासाठी 100% अनुदान आहे, ज्यासाठी 4 एकरपर्यंत अनुदान दिलं जातं.
- आणि जर बागायती जमीन आपण घेणार असणार आहोत सिंचित जमीन तर त्याला दोन एकर साठी आपल्याला 100 टक्के अनुदान देण्यात येतं.
- ही एकमेव अशी योजना आहे की ज्यामध्ये 100 टक्के अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिल जात.
![farm land purchase loan](https://i0.wp.com/sarkarischeme.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/12/clickhere-click-1.gif?w=800)
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
योजनेचे निकष
- अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध दारिद्र रेषेखालील व्यक्तींना परितक्तव किंवा विधवा महिला तसेच भूमीहीन व्यक्ती यांच्यासाठी योजना असल्याने जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तसेच तत्सम कागदपत्र, असणे आवश्यक आहे.
- जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाची 50% रक्कम बिनव्याजी कर्ज आणि उर्वरित 50 टक्के अनुदान म्हणून दिली जाते. farm land purchase loan
- शासन निर्णयानुसार जिरायती व बागायती जमिनीची किंमत कमाल 3 लाख रुपये प्रति हेक्टर मर्यादे पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.
अर्ज कुठे करायचा farm land purchase loan
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून ही योजना राबवली जाते.
सामाजिक न्याय भवन येथे योजनेची माहिती मिळू शकते. farm land purchase loan
त्यासोबत www.sjsa.Maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन आपण अर्ज करू शकता.