kisan karj mafi yojana शेतकऱ्यांसाठी आले सोन्याचे दिवस 2015 पासून ते 2023 पर्यंतचे कर्ज होणार माफ ह्या शेतकऱ्यांना मिळणार संपूर्णता सरसकट कर्जमाफी सातबारा होणार आहे कोरा.
kisan karj mafi yojana
शेतकरी होरपळत असताना सरकार निकाज सगुण मोठ मोठे शासन निर्णय निर्गमित केल्या जाते.
![kisan karj mafi yojana](https://i0.wp.com/shetiyojana.atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/12/clickhere-click-1.gif?w=800)
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पहिल्या सरकारने हात वर केले केंद्र सरकार देणार नाही त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही. आज राज्य पूर्ण पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. 7 लाख कोटीचे कर्ज आहे घोषणा द्याल परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. तरी देखील उजळ मताने फिरत आहे. शिल्लक असेल तर थोडीशी मदत जाहीर करावी.
विधानसभेत सादर केलेले प्रश्न
- कांदा, धान, संत्रा याची निर्यात बंदी करावी.
- कापूस सोयाबीनला हमीभावा पेक्षा अधिक भाव द्यावा.
- दुधाचे दर पाडणे, बोगस बियाणेकडे दुर्लक्ष करणे अशा शेतकरी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
![](https://i0.wp.com/shetiyojana.atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/12/clickhere-click-1.gif?w=800)
kisan karj mafi yojana होणार सरसगट कर्ज माफ
- महाराष्ट्रतील शेतकरी डोळे लाऊन बगत आहे.
- संकटातून मुक्ती मिळेल अशी शेतकरी बगत आहे.
- म्हणून पिकाच्या वर्गवारी नुसार मागणी क्रमांक 1 मदत जाहीर करावी.
- सरसकट दुष्काळ जाहीर करावा.
- बागायतसाठी 1 लाख रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करावी.
- जिरायतीसाठी 50 हजार प्रती हेक्टर जाहीर करावी.
- सर्व पिकासाठी पिक विमा संपुर्ण दिला गेला पाहिजे.
- वीज बिल पुरवठा माफ केले गेले पाहिजे.
- कर्जाचे पुनर्गठन करून बिन व्याजी असावे.
- राज्यातील शेतकऱ्याला जगवायचा असेल तर सरकारने बाकी काम ठेऊन शेतकरी बळीराजाला कर्जातून मुक्त करा.