Shaktiman Sugarcane Harvester ऊस तोड झाल्यावर बरेच शेतकरी शेतात शिल्लक राहिलेला पाचट जाऊन टाकतात पाचट जाळल्यामुळे प्रदूषण जर होतं, शिवाय जमिनीतलं उपयुक्त सूक्ष्मजीवानु देखील नष्ट होतात,
Shaktiman Sugarcane Harvester
हे टाळायचं असेल तर शेतात उसाच्या पाचटाच अच्छादन करून हे पाचट शेतातच कुजवणे गरजेचे आहे, शेतात पाचट अच्छादनाचे नेमके फायदे काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार.
जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा; ऑनलाईन सातबारा उतारा
उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती
- पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन जमिनीतलं कमी होणारे सेंद्रिय खतचा प्रमाण ऊस उत्पादनावर त्याचा परिणाम होतो,
- यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा एक चांगला उपाय आहे एक हेक्टर ऊस क्षेत्रातून जवळपास आठ ते बारा टन पाचट मिळतात. Shaktiman Sugarcane Harvester
- त्यापासून पाच ते सहा टन सेंद्रिय खत खोडवा पिकाला मिळतो, पाचटाचे विघटन होत असताना त्यात असणारे 40 ते 50 किलो नत्र 20 ते 30 किलो स्फुरद आणि 75 ते 100 किलो पोटॅश पुढच्या पिकाला उपलब्ध होतं.
- ऊस तोडणी नंतर 70 टक्के शेतकरी शेतात उरलेल्या पाचट जाळून टाकतात त्यामुळे फक्त पाच टक्के म्हणजे जवळपास हेक्टरी 500 किलो पाचटाची राग शिल्लक राहते.
- तसेच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्यातले उपयुक्त जिवाणू आणि त्यांचा गांढूळांवर परिणाम होतो.
क्रेडिट कार्ड खो जाने या चोरी हो जाने पर तुरंत करें ये काम, नहीं होगा एक रुपये का भी नुकसान!!
शेतात पाचट अच्छादनाचे नेमकं फायदे काय ? Shaktiman Sugarcane Harvester
- ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचा पाचट जाळून टाकतात, सगळ्या सरीच्या बगला फोडून रासायनिक खताची मात्रा देऊन पाणी दिलं जातं.
- पाणी आणि खत गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरले तर तळांची मोठ्या प्रमाणात वाढ होते, उसाचा पाचट न जाळता ते एक आड एक सरीमध्ये पसराव किंवा सर्व सरित पाचट दाबून बसवावे.
- हे पाचट शेतात अच्छादनाचे काम तर करतातच शिवाय पाचट कालांतराने पुजल्यानंतर त्यापासून पिकाला चांगलं सेंद्रिय खत देखील मिळतात.
- पाचटाच्या आच्छादनामुळे जागेवर तळ उगवत नाही उसाला जी खत दिले जातात त्या खतांचा अपव्य होत नाही.
- तळवस्थापनावरचा होणाऱ्या खर्चातही बचत होते पाचट एक आणि एक सरी किंवा सर्व सरी ठेवल्यानंतर सर्व सरी पाणी देण्यासाठी एक आड एक सरीस पाणी द्यावे लागतात.
- एक आड एक सरीमध्ये पाचट पसरल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं, जमिनीतला ओलावा 15 ते 20 दिवस टिकून राहतो यामुळे ऊसाला पाण्याच्या पाया देण्याचे प्रमाण कमी होतं.
- पाचट ठेवलेल्या सरीतली माती पाणी शोषत असल्याने पाणी दिल्यावरही लवकर वापसा येते, त्यामुळे जमिनीमध्ये पाणी आणि हवेचे योग्य संतुलन राहून उसाच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
- शेतात गांढूळांची आणि उपयुक्त जिवाणूंची नैसर्गिक रित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा तिच्यात खेळती राहते आणि पांढऱ्या मुळांची वाढ ही भरपूर प्रमाणात होते.
- पाचटातल्या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात जलसंधार शक्तीही वाढते, त्यामुळे तुम्हीही ऊस शेती करत असाल तर ऊस तोडणी नंतर पाचट न जाळता त्याचं अच्छादन नक्की करा.