Long Bamboo Plant
Long Bamboo Plant शेतकऱ्यांना टिश्यु कल्चर बांबू रूपाचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय महसूल वन विभागामार्फत दिनांक 28 जून 2019 रोजी निर्गमित करण्यात आला होता.
कोणत्या जिह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान –
- राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी सातारा, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- या ४ जिह्यातील शेतकऱ्यांनाही बांबू शेतीसाठी हेक्टरी ७ लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने बांबू लागवडीचे प्रणेते पाशाभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
- या योजने अंतर्गत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तीन वर्षात सात लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.
![Long Bamboo Plant](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=199%2C112&ssl=1)
लाभ कसा मिळणार Long Bamboo Plant
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून बांबू लागवड करायची आहे त्यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत तयार करून घ्यायचे आहेत आणि ग्राम पंचायतचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करायचे आहेत.
- हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीचे संमती पत्र घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीला दाखवून तेथून मोफत बांबू रोपे खरेदी करावीत.
- आणि शेतात १५ बाय १५ अंतरावर लागवड करायची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना टप्याटप्याने ६ लाख ९८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
- अशी माहिती जिल्हा बांबू लागवड चळवळीचे समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.
![Long Bamboo Plant](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=192%2C108&ssl=1)
किसानों को PM मोदी का गिफ्ट, फर्टिलाइजर सब्सिडी को कैबिनेट मंजूरी, जानें खाद के दाम
आवश्यक कागदपत्रे
- सातबारा प्रतची 1 एमबी PDF फाईल लागणार.
- 8 अ उताऱ्याची प्रत.
- सर्वे नंबर नकाशा.
- आधार कार्ड
- बँक खात्याचे पासबुक Long Bamboo Plant
बांबू लागवडीचे फायदे व वैशिष्ट्ये Long Bamboo Plant
- बांबू प्रजातीचे जीवन चक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
- दरवर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=185%2C104&ssl=1)
मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना
- बांबूचे जीवन चक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो.
- बांबू ला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसाठी नुकसान होत नाही.
- बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात.
- पाणी साचलेल्या जमिनीवर क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाळ जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वी त्या होऊ शकते.
- ही तर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के खर्च कमी येतो.
- पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू काढता येत असल्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळू शकते.