WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Schemes In India विविध हवामान मुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फरफिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना राज्यात सन 2021-22 आणि 22-23 व 23 24 या तीन वर्षांमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष आणि प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यात महसूल मंडळ हा घटक एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्या मार्फत राबविण्यात येत आहे.

Agriculture Schemes In India 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा

फळ पिक वीमा साठी इतका निधी वितरित

Agriculture Schemes In India शासन निर्णय

Agriculture Schemes In India 

मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

पीएमएफबीवाय पोर्टल वरील 10-7-2023 आकडेवारीनुसार निधी मंजूर

Agriculture Schemes In India 

लेक लाडकी योजनेत हे मुली पात्र यांना मिळणार 1 लाख संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!