Nuksan Bharpai
Nuksan Bharpai जर पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्याची पूर्व सूचना विमा कंपन्यांना द्यावी लागते विमा कंपन्यांना योग्य पद्धतीने जर पूर्व सूचनाही दिली तर निश्चितच पिकांची नुकसान भरपाई मिळत असते तर ते कशाप्रकारे करायचे आहे जाणून घ्या.
![Nuksan Bharpai](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=190%2C107&ssl=1)
आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
अशी मिळवा नुकसान भरपाई
- Nuksan Bharpai प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्याने पिक विमा साठी नोंदणी केली आहे.
- परंतु ज्या वेळेस पिकांचे नुकसान होते त्यावेळी ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कारण नमूद करून पीक नुकसानीची परिपूर्ण माहिती भरावी असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
- पिक विमा योजनेअंतर्गत पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंत च्या कालावधीत पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पिक काढणी पश्चात होणारे नुकसान, इत्यादी बाबी अंतर्गत पिकांना संरक्षण दिले जाते.
- झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना योग्य ते कारण नमूद करून संबंधित विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे.
- ज्यावेळेस पिकांचे नुकसान होते त्या क्षणापासून आपल्याला ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांना नुकसानीची पूर्व सूचना देणे हे बंधनकारक आहे.
- आणि ते सुद्धा योग्य ते कारण टाकून विमा कंपन्यांना ही सूचना द्यावी लागते.
- परंतु मागील तीन वर्षाचा अनुभव पाहता राज्यातील शेतकऱ्यांकडून नुकसानीच्या पूर्व सूचना देत असताना योग्य ते कारण नमूद न केल्यामुळे पूर्व सूचना अपात्र होण्याचे प्रमाण जास्त आहे.
- ज्यावेळेस पिकांचे नुकसान होत असते तर पिकांचे नुकसान कोणत्या गोष्टीमुळे झालेले आहे तेच कारण त्या ठिकाणी नमूद करावे लागतात.
![Nuksan Bharpai](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=200%2C113&ssl=1)
जिल्हा अधिकारी कार्यालय भरती 2023
Nuksan Bharpai नुकसान भरपाई मिळवा
- परंतु मागच्या तीन वर्षाचा अनुभव असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून पूर्व सूचना देत असताना पिकांचे झालेले नुकसानीचे कारण आहे ते योग्य न दिल्यामुळे बऱ्याचश्या पूर्व सूचना अपात्र झाल्या होत्या.
- आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरून सुद्धा तसेच विमा कंपन्यांना पूर्व सूचना देऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही.
- यासाठी शेतकऱ्यांनी नुकसानीचे नमूद केलेले कारण हे योग्य असल्याचे खात्री करून नुकसानीचे पूर्व सूचना द्यावी.
- जेणेकरून शेतकऱ्यांना झालेला नुकसानाची भरपाई मिळू शकेल.
- नुकसानीची पूर्व सुचेनेबाबत माहिती भरताना नुकसान होण्याचे जे कारण आहे त्या कारणांमध्ये क्षेत्र दीर्घकाळ जन्म होऊन.
- गारपीट, ढगफुटी, ओसंडून वाहणारी विहीर, किंवा पुराचे पाणी शेतात शिरून गारपीट, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, अति पाऊस यापैकी ज्यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तोच योग्य तो पर्याय निवडावा.
- तसेच नुकसानीची तारीख देता वेळेस ची तारीख पाऊस पडल्यापासून 72 तासाच्या आत असावी.
- याची सुद्धा माहिती विमा कंपन्यांना पूर्व सूचना देता वेळेस काळजी घ्यावी लागणार आहे.
- पिक विमा भरल्यानंतर पिकांचे जर नुकसान होत असेल तर ते नुकसान कशामुळे झालेले आहे.
- तसेच नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतील तारीख टाकून कंपन्यांना आपण कंपन्यांना पूर्व सूचना द्या.
- असे केल्यानंतर पिकाची होणारी नुकसानाची भरपाई निश्चितच मिळू शकेल
![Nuksan Bharpai](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=183%2C103&ssl=1)
महिलांसाठी खुशखबर महिला होणारा आता करोडपती, या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ