Snapit Loan 30 लाख नागरिकांना मिळेल वीणा गॅरंटी कर्ज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विश्वकर्मा योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती त्यानुसार आता 17 सप्टेंबर पासून ही योजना सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्याने तरुण रोजगाराच्या शोधात आहे ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण व्यवसाय करू इच्छित आहे किंवा आहे तो व्यवसाय वाढविण्यास धडपड करत आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे अशा तरुणांना हा व्यवसाय करणे शक्य होत नाही त्यामुळे अशा तरुणांना आता विना ग्यारंटी कर्ज मिळणार आहे,
Snapit Loan कर्ज काढायचे म्हटल्यास त्यासाठी बँकेमध्ये खूप चकरा माराव्या लागतात अनेक कागदपत्रांची जुळवा जुळवा करावी लागते सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्ज मिळण्यासाठी काहीतरी तारण ठेवावे लागते अनेक तरुण हे बेरोजगार असल्याने असे तारण बँकेत ठेवू शकत नसल्याने त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही तर या योजनेचा लाभ कश्याप्रकारे घ्यायचा आणि योजनेचा उद्देश काय लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतक्या निधीची तरतूद / सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार ?