WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Agriculture Companies In India शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. हा निकष गृहीत धरूनच राज्यातील तेरा तालुक्यांमधील ५३ मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे. उशिराने दाखल झालेल्या मान्सुनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या.

आतापर्यंत ९१ टक्के अर्थात १ कोटी ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली. हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे. याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, भात या महतावच्या पिकांवर झाला आहे. पिकांच्या वाढीवर, तसेच उत्पादनावर परिणाम होणार का ? तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Top Agriculture Companies In India 

Top Agriculture Companies In India 

कृषी आयुक्तांचे निर्देश,, २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेली जिल्हानिहाय मंडळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!