WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Forest Portal Arj तर जे वन्य निवान प्राणी असतात त्यांच्यामुळे शेत पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होतो शेतकऱ्यांनी जे पिक परलेल असत त्यामध्ये जे वन्य जीवन असतात जे जंगल असतात त्या जंगलातून येणारे जे प्राणी असतात ते प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचा नुकसान करतात त्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय एक महातवची योजना सुरू केली आहे त्या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई होईल ती नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारमार्फत महाराष्ट्र जे फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत शेतकऱ्यांना अर्थसहित दिले जातात त्यामध्ये जे वन्य प्राणी असेल त्यामुळे शेतातल्या पिकाचा नुकसान झाल किंवा वन्य प्राण्यांमुळे एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असे भरपूर असे कारण आहे तर या योजेअंतर्गत अगदी ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य सरकार मार्फत देण्यात येतो. कशाप्रकारे कोणकोणत्या योजना अंतर्गत अर्थसहाय्य घेऊ शकता आणि कोण कोणत्या पिक नुकसानी साठी अर्ज करू शकता त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Maharashtra Forest Portal Arj

Maharashtra Forest Portal Arj

या पिक नुकसानीसाठी करता येणार अर्ज ?/ अर्ज कश्याप्रकारे करायचा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!