WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kusum Yojana Update शेती करताना शेतकऱ्यांना विज खंडपणे मिळावी म्हणून सौर कृषी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कृषी योजना सुरू केली आहे राज्य शासनाकडून महा कृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे शासन आपल्या दारी या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे शेतकरी पाणी देऊ शकणार आहे सिंचन क्षेत्रामुळे शेतकऱ्याला दिवसा मोफत व अखंड वीज मिळण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान मोर्चा सुविधा आणि राज्यात गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

PM Kusum Yojana Update

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आणि अर्ज करण्याची सर्व माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!