Post Office Accident Insurance Scheme
Post Office Accident Insurance Scheme डाग विभागाने सुरू केलेल्या नवीन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? 1) जर अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला दहा लाख रुपयांचा विमा योजनेद्वारे प्राप्त होईल. 2) जर अपघातामुळे कायमचे अपंगत्व झाले तरी दहा लाख रुपये वीमा योजनेअंतर्गत मिळणार आहे.
![Post Office Accident Insurance Scheme](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पाहा योजनेविषयी सविस्तर माहिती
डाग विभागाने सुरू केलेल्या नवीन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?
- 3)
- Post Office Accident Insurance Scheme 60 हजार पर्यंतचा दवाखान्याचा खर्च दिल्या जाणार आहे. रुग्णालयात दिगल न होता घरीच उपचार केला तरी या योजनेअंतर्गत 30000 पर्यंत वीमा क्लेम करू शकता.
- 4)
- मुलांच्या शिक्षणासाठी खर्च दिला जाणार आहे जर घरामध्ये दोन मुली असेल तर दोघांच्या शिक्षणाचा या योजनेअंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपये इतका खर्च दिला जाणार आहे.
- जर दोन पेक्षा अधिक मुले असेल तर या योजनेअंतर्गत शैक्षणिक खर्चाचा लाभ प्राप्त होणार नाही.
- 5)
- जर आजारपणात प्रकृती खराब असल्याने दवाखान्यात ऍडमिट झालेले असाल तर दहा दिवसांसाठी दररोज हजार रुपये प्रमाणे दवाखान्याचा खर्च दिला जाईल.
- जर दहा दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी दवाखान्यात ऍडमिट झाले असाल तर त्याचा कुठलाही खर्च दिला जाणार नाही.
- म्हणजेच फक्त दहा दिवसासाठी दवाखान्याचा खर्च दिला जाईल.
- 6)
- या वीमा योजनेअंतर्गत 30000 पर्यंतचा ओपीडीचा खर्च दिला जाणार आहे.
![Post Office Accident Insurance Scheme](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कडबा कुट्टी योजना, अनुदान, अर्ज सविस्तर माहिती
३९९ रुपयांत दहा लाखांचा विमा; साडेसात हजार जणांनी घेतले कवच !
- Post Office Accident Insurance Scheme पोस्ट विभागाची योजना : अपघाती मृत्यू, कायम अपंगत्व आल्यास मिळणार लाभ
- लातूर टपाल कार्यालयाने सुरू केलेल्या एआयजी आणि बजाज अलियांज या दोन विमा कंपन्यांकडून विमाकवच दिले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात ७ हजार ४२५ नागरिकांनी सुरक्षा कवच घेतले आहे.
- टपाल कार्यालयाकडून टाटा एआयजीचा ३९९ मध्ये, तर बजाज अलियांजचा ३९६ रुपयांत अपघाती विमा देण्यात येतो पोस्टाच्या नव्या योजनेनुसार दोन्ही कंपन्यांचा ७९५
Post Office Accident Insurance Scheme असे मिळतात दहा लाख
- अपघात मृत्यू झाल्यास
- टाटा आणि बजाजच्या स्वातंत्र्यरित्या घेतल्या जाणाया विमा पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये.
- कायमचे अपंगत्व आल्यास
- टाटा व बजाज विमा कंपनीच्या पॉलिसी काढल्यास कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये विमा मिळणार.
![Post Office Accident Insurance Scheme](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
या मंडळांना मिळणार सततचा पाऊस नुकसान भरपाई
Post Office Accident Insurance Scheme आतापर्यंत एकही प्रस्ताव नाही
- टपाल विभागाच्या या योजनेमध्ये ७ हजार ४२५ जणांनी विमाकवच घेतले आहे.
- त्यानुसार आतापर्यंत मदतीसाठी एकही प्रस्ताव आलेला नाही.
- अपघात झाल्यास विमाकवच असावे म्हणून अनेकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
- जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ४२५ जणांनी विमा ‘काढलेला आहे.