Maharashtra Shasan संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय 20 जून पासून लागू 19 जून सोमवार काय मिनिटापूर विचार या बातम्या आहे. या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच रेशन आपल्या दारी उपक्रम सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी खालील नुसार.