Farmer Pension Scheme केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन दोन हजार रुपये वर्षातून तीन वेळा जमा करते त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य शासनाकडून दोन-दोन हजार रुपये वर्षातून तीन वेळा जमा केले जाणार आहे. मात्र घोषणा होऊन सुद्धा अद्याप या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही या योजनेचा पहिला हप्ता अद्याप शेतकऱ्यांना का मिळू शकलेला नाही तसेच पहिला हप्ता आता कधीपर्यंत मिळू शकतो तर या योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.